शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : आता विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान; करा अर्ज!
नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात चार लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल. सरकारकडून मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये इतके अनुदान सिंचन विहीर खोदण्यासाठी दिले जाणार … Read more